कारगिल युद्धात कोणत्या राज्याचे सर्वाधिक जवान शहीद झालेले?  ऑपरेशन विजय किती दिवस सुरु होतं?

kargil vijay diwas 2025 : 1999 मध्ये  पाकिस्तानच्या लष्कराकडून आणि दहशतवाद्यांनी मिळून कारगिलमधील ऊंच टेकड्यांवर कब्जा केला होता. भारतीय सैन्यानं त्यांना पराभूत करण्यासाठी ऑपरेशन विजय राबवलं होतं.

Author

Leave a Comment