नेमबाज अनुश्री कालुथे, श्रीषा पाटील, रुद्र क्षीरसागर, अदिती धाबडे, राजवर्धन हगावणे आणि मनवा कदम हे सहा नेमबाज या स्पर्धेला जाणार होते. तपासणी प्रक्रियेला विलंब लागल्याने यापैकी केवळ मनवा ही एकटीच पुणे-गोवा या विमानाने जाऊ शकली. मात्र, तिची रायफल विमानतळावरच राहिली. उर्वरीत पाच खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच ठिकाणी अडकून पडले. पहाटे उशिरापर्यंत या खेळाडूंना विमानतळावर प्रतीक्षेत थांबावे लागले. याबाबत नेमबाजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
Pune Airport: विमानतळावरील सुरक्षा तपासणीला विलंब; राष्ट्रीय नेमबाजांचे चुकले विमान
नेमबाज अनुश्री कालुथे, श्रीषा पाटील, रुद्र क्षीरसागर, अदिती धाबडे, राजवर्धन हगावणे आणि मनवा कदम हे सहा नेमबाज या स्पर्धेला जाणार होते. तपासणी प्रक्रियेला विलंब लागल्याने यापैकी केवळ मनवा ही एकटीच पुणे-गोवा या विमानाने जाऊ शकली. मात्र, तिची रायफल विमानतळावरच राहिली. उर्वरीत पाच खेळाडू आणि प्रशिक्षक त्याच ठिकाणी अडकून पडले. पहाटे उशिरापर्यंत या खेळाडूंना विमानतळावर प्रतीक्षेत थांबावे लागले. याबाबत नेमबाजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.