Suryakumar warns Pakistan : सूर्याचा पाक संघाला इशारा! म्हणाला; ‘सावध राहा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील’

आशिया कपसाठी टीम इंडिया सज्ज
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळाडू आक्रमकता कमी करतील असा प्रश्न विचारल्यावर सूर्याने हलक्या फुलक्या पाक संघाला इशारा दिला. तो म्हणाला, ‘आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सूर्या म्हणाला, मैदानात उतरल्यावर आक्रमकता नेहमीच कायम असते. आक्रमकतेशिवाय क्रिकेट खेळता येत नाही, असे स्पष्ट करत त्याने संघाच्या तयारीबद्दल सांगितले की, जूननंतर जरी संघाने टी-२० सामने कमी खेळले असले तरी, आयपीएलमधील खेळाडूंची कामगिरी आणि अलीकडील नेट प्रॅक्टिसमुळे संघ पूर्णपणे तयार आहे. आम्ही आव्हान स्वीकारतो. बघूया कसं होतं ते.’
 

Author

Leave a Comment